News

आज सकाळीच, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला नवा "कॅप्टन" मिळाला. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ...
नवीन नेतृत्वाला संधी देतानाच, शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. वैयक्तिक दुःखातही पाटील यांना विधानसभा ...
गडकरींनी महाराष्ट्रातील स्थितीची तुलना उत्तर भारतातील राज्यांशी केली. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये ...
विलंबामुळे समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या नाशिककरांना आधी मुंबई-आग्रा महामार्गाचा टोल भरावा लागतो आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाचाही टोल.
योजनेमुळे वनालगतच्या शेतकऱ्यांना त्यांच्या दुर्लक्षित पडीक जमिनीतून कसलीही मेहनत न घेता घरबसल्या नियमित आणि शाश्वत उत्पन्न मिळणार आहे.